मुंबई मध्ये पेटंट मेडिसिनचा व्यवसाय म्हणून अमृतांजनची स्थापना झाली होती. [१][२] स.न. १८९३ मध्ये के. नागेश्वरा राव पंतुलू यंनी ही स्थापना केली. ते पत्रकार, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसैनिक होते. [३][४][५] स.न. १९१४ मध्ये याचे मुख्यालय मद्रास (आताचे चेन्नई) येथे हलविण्यात आले. [१][२][५]
^Clayton, Mary; Bennett Zon (2007). Music and Orientalism in the British Empire, 1780s–1940s: Portrayal of the East. Ashgate Publishing Ltd. p. 206. आयएसबीएन0754656047, आयएसबीएन978-0-7546-5604-3.