आसाम गण परिषद हा मुख्यत्वे आसाम राज्यात सक्रिय असलेलाप्रादेशिक राजकीय पक्ष आहे. सरकारबरोबरील वाटाघाटीतून १९८५ आसाम करार झाला आणि त्याच वर्षी या पक्षाची स्थापना करण्यात आली.[१] हा पक्ष गेली अनेक वर्षे आसाममध्ये सत्ताधारी पक्ष आहे.
या पक्षाचे पुढील प्रमाणे कार्य आहे.